शेतकऱ्यांचे कष्ट होणार कमी; कृत्रिम बुद्धिमत्ता शेतीला ठरणार वरदान; AI Farming 2025

AI Farming 2025

AI Farming 2025 कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एक अशी प्रणाली आहे. ज्यामध्ये संगणकाद्वारे विविध माहिती गोळा केली जाते आणि त्याचा वापर एखाद्या विशिष्ट कामासाठी केला जातो. शेती क्षेत्रात या प्रणालीचा वापर शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. अलीकडे शेती तोट्याची आणि प्रचंड मेहनतीची म्हणून गणली जाते. अशावेळी येणाऱ्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने शेतीमध्ये अनेक … Read more

शेतकऱ्याचा फंडा भारी, उसाच्या शेतात घेतलं आंतरपीक, 3 महिन्यात दीड लाख कमाई; वाचा सविस्तर…Antrpik Sheti 2025

Antrpik Sheti 2025

Antrpik Sheti 2025 रेवणसिद्ध शेळके गेल्या 15 वर्षांपासून उसात आंतरपीक घेत आहेत. मेथी, हरभरा, पालक, कोथिंबीर, मका तसेच भुईमूग शेंगाची लागवड करत उसात आंतरपीक घेतले आहे. सोलापूर : बदलत्या जमान्यात शेतीत बदल करून योग्य पिकांची निवड करून उसात देखील आंतरपीक घेता येते आणि नक्कीच चांगले उत्पन्न मिळू शकते. सोलापुरातील मोहोळ तालुक्यातील हराळवाडी गावातील शेतकरी रेवणसिद्ध … Read more

आतापर्यंतच्या केंद्र व राज्याच्या कर्जमाफी योजनेतून किती वेळा झाली कर्जमाफी? वाचा सविस्तर…Karja Mafi Maharshtra 2025

Karja Mafi Maharshtra 2025

Karja Mafi Maharshtra 2025 कोल्हापूर : राज्य शासनाने कर्जमाफीच्या दाखवलेल्या गाजरामुळे शेतकऱ्यांची कर्ज परतफेडची मानसिकता कमी झाली आहे. त्याचा फटका विकास संस्थांना बसत असून यंदा उसाच्या उताऱ्यात कमालीची घट झाल्याने दुहेरी संकट संस्थासमोर उभे राहिले आहे. 2008 ला मोठी कर्जमाफी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केली होती. राज्यात 2014 ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छत्रपती … Read more

राज्यातील ‘या’ शहरांना उष्णतेच्या लाटेचा इशारा; वाचा काय सांगत आहेत हवामान तज्ञ..Summer Weather News 2025

Summer Weather News 2025

Summer Weather News 2025 मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात 9, 10, आणि 11 मार्च रोजी उष्णतेची लाट येईल, अशी माहिती माजी हवामान अधिकारी कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटा, तर दक्षिण कोकणातील काही भागात उष्णतेच्या लाटा येतील, असेही त्यांनी सांगितले. मुंबईचे कमाल तापमान शुक्रवारी 35.8 अंश सेल्सिअस नोंदविण्यात … Read more

मराठवाड्यात 24 तासांनंतर तापमानात मोठे बदल, शेतकऱ्यांनी पीक व्यवस्थापन कसे कराल? वाचा सविस्तर…Marathwada Weather 2025

Marathwada Weather 2025

Marathwada Weather 2025 तापमानात होत असलेल्या वाढीमूळे पिकांच्या नियोजनासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने कृषी सल्ल्याची शिफारस केली. राज्यात तापमानवाढ होणार असून गेल्या काही दिवसांपासून तापमानात चढउतार पहायला मिळत असून मराठवाड्यात 24 तासांत मोठे बदल होणार असल्याचं सांगण्यात आले. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता … Read more

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काय काय मिळालं ते वाचा सविस्तर…Maharashtra Budget 2025

Maharashtra Budget 2025

Maharashtra Budget 2025 विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सादर करण्यात आले. नव्या सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्प आज 10 मार्च रोजी अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळात सादर केला. यात शेतकऱ्यांना काय काय मिळालं ते वाचा सविस्तर.. नव्या सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफी, लाडकी बहीण योजना अंतर्गत 2100 रुपये वाढीव लाभ, वीज बिल माफ होण्याची … Read more

पीएम किसानचे 2 हजार आले, नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता कधी ? वाचा सविस्तर…Namo Shetkari Yojana 2025

Namo Shetkari Yojana 2025

Namo Shetkari Yojana 2025 एकीकडे पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला. यावेळी शेतकऱ्यांनी नमो किसान शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता मिळण्याची अपेक्षा बाळगली. मात्र, यावेळी केवळ पीएम किसान चा हप्ता खात्यावर आला. त्यानंतर नमो किसान शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. त्यातच उद्या राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार … Read more

हरभऱ्याची आवक किती; कसा मिळाला दर, वाचा सविस्तर…Harbhara Bajarbhav 2025

Harbhara Bajarbhav 2025

Harbhara Bajarbhav 2025 राज्यातील बाजार समितीमध्ये आज (9 मार्च) रोजी हरभऱ्याची आवक 51 क्विंटल झाली त्याला सर्वसाधारण दर हा 5 हजार 258 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. आज बाजारात लोकल या जातीच्या हरभऱ्याची आवक झाली. यात वरुड बाजार समितीमध्ये लोकल जातीच्या हरभऱ्याची अभाव 51 क्विंटल झाली. तर त्याला सर्वसाधारण दर हा 5 हजार 298 रुपये … Read more

सिंचनासाठी उजनीतून दोन पाणी पाळ्या सोडण्याचा निर्णय; किती दिवस सुरू राहणार विसर्ग? Ujani Dam 2025

Ujani Dam 2025

Ujani Dam 2025 सोलापूर : उजनी धरणातून आजपासून कालव्यात पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा मंत्र्याच्या बैठकीत घेण्यात आला. जिल्ह्यातील आमदारांनी केलेल्या मागणीनुसार उजवा डावा कालव्यात सलग 60 दिवस पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यामुळे जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उजनी पाणी वापर सल्लागार समितीची बैठक मंत्रालयात जलसंपदा मंत्री विखे पाटील … Read more

गाय गोठ्यासाठी सव्वा दोन लाख रुपयांपर्यंत अनुदान, अशी आहे संपूर्ण प्रक्रिया Gay Gotha Anudan 2025

Gay Gotha Anudan 2025

Gay Gotha Anudan 2025 गडचिरोली : शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत राज्य सरकारने गाय-म्हैस पालनासाठी विशेष अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पशुधनासाठी आधुनिक व पक्के गोठे बांधण्यास मदत होईल. महाराष्ट्र शासनाने 3 फेब्रुवारी 2021 रोजी शरद पवार ग्रामसुरमृद्धी योजना जाहीर केले यानुसार शेतकऱ्यांना गाय म्हैस पालनासाठी पक्के गोठे बांधण्यासाठी विशेष … Read more