मोठी बातमी! सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा, किसान सभे कडून निर्णयाचं स्वागत…Soyabean Anudan 2025

Agriculture News 2025

Soyabean Anudan 2025 केंद्र सरकारनं सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारनं 24 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. सरकारच्या या निर्णयाचे किसान सभे कडून स्वागत करण्यात आले आहे. राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी बाकी होती. आता या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात पुन्हा हमीभावानं सोयाबीनची खरेदी केली जाणार आहे. किसान सभेचे नेते डॉ.अजित … Read more

खोडवा उसाचे पीक घेतल्याने उत्पादन खर्चात कशी होते मोठी बचत? वाचा सविस्तर; Khodva US Niyojan 2025

Khodva US Niyojan 2025

Khodva US Niyojan 2025 महाराष्ट्रातील ऊस उत्पादन घटण्या मागील आणि कारणांपैकी खोडवा पिकाचे कमी उत्पादन हे प्रमुख कारण आहे. राज्यातील एकूण क्षेत्रापैकी 35 ते 40 टक्के खोडव्याचे क्षेत्र असूनही एकूण उत्पादनात खोडव्याचा हिस्सा फक्त तीस ते पस्तीस टक्के इतका आहे. म्हणून ऊस पिकाचे सरासरी उत्पादन वाढविण्यासाठी लागणीच्या उसाप्रमाणेच खोडव्याचे उत्तम व्यवस्थापन केले पाहिजे. खोडवा पिकापासून … Read more

ताकारी योजनेचे उन्हाळी हंगामातील पहिले आवर्तन उद्यापासून सुरू होणार; Takari Yojana 2025

Takari Yojana 2025

Takari Yojana 2025 देवराष्ट्रे : ताकारी योजनेचे उन्हाळी हंगामातील पहिल्या वर्तन ८ मार्चला सुरू राहणार आहे. यामुळे शेती व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी दिली. ताकारी योजनेचे हिवाळी आवर्तन तब्बल 53 दिवस चालू होते. या माध्यमातून ताकारी योजनेच्या कार्यक्षेत्रातील सर्व शेतीला मुबलक पाणीपुरवठा करण्यात आला होता. त्यानंतर हे … Read more

बिनव्याजी पीक कर्ज मर्यादेत वाढ; ‘इतक्या’ लाखापर्यंत मिळणार कर्ज Pik Karja 2025

Pik Karja 2025

Pik Karja 2025 शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामासाठी विविध बँकांच्या वतीने बिनव्याजी पीक कर्ज देण्यात येते. या पीक कर्जाच्या मर्यादेत आता वाढ करण्यात आली असून; शेतकऱ्यांना पाच लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज देण्यात येणार आहे. अकोला जिल्ह्यातील 1 लाख 60000 पेक्षा जास्त शेतकरी खरीप हंगामात पीक कर्ज घेतात. शेतकऱ्यांना एक वर्षासाठी कर्ज देण्यात येते यावर्षी 1 … Read more

रमजान व वाढत्या उन्हामुळे द्राक्ष दरात वाढ; पेटीला कसा मिळतोय दर? वाचा सविस्तर…Draksh Bajarbhav 2025

Draksh Bajarbhav 2025

Draksh Bajarbhav 2025 कवठेएकंद : कवठेएकंद (ता.तासगाव) परिसरात द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. सुपर सोनाका अनुष्का, एसएस जातीच्या द्राक्षांना चांगली मागणी आहे. दर वर्षी 150 ते 180 असणाऱ्या दर यंदा 220 ते 300 रुपये प्रति चार किलो पेटी असा दर मिळत आहे. मागील हंगामापेक्षा 60 ते 100 रुपये प्रति पेटी जादा दर मिळत आहेत. … Read more

मार्च महिन्यात कापसाचे बाजारभाव कसे राहतील? Cotton Rate 2025

Cotton Rate 2025

Cotton Rate 2025 मार्च महिना उजाडला बाजारातील कापसाचे आवक ही कमी झाली. तर सीसीआयने आत्तापर्यंत तब्बल 94 लाख गाठी कापूस खरेदी केला. तरी कापसाचा भाव आजही हमीभावापेक्षा कमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदी आणि देशातील बाजारात स्थिर उठाव यामुळे कापसाचे भाव दबावत आहेत. मार्च महिन्यातही एक कापसाच्या भावात अपेक्षित सुधारणा होण्याची शक्यता धुसरच असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे … Read more

सिंचनासाठी या धरणातून 4800 क्युसेक पाण्याचे विसर्ग; दुष्काळी भागांना दिलासा Water Management 2025

Water Management 2025

Water Management 2025 गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी प्रमुख धरणात पुरेसा पाणीसाठा असून, सध्या सिंचनासाठी दुष्काळी भागाला पिण्यासाठी सर्वच धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. यामध्ये कोयनेतून 2100, धोम 1175, धोम-बलकवाडी 340, उरमोडी 570, तारळी 220 क्युसेक पाणी सोडले आहे. आगामी काळात पाणी नियोजन करण्यासाठी सातारा सिंचन मंडळांने आत्तापासूनच पाणी मागणी करण्याचे आवाहन उपसा सिंचन योजना … Read more

‘या’ बाजारात गव्हाला सर्वाधिक दर वाचा सविस्तर…Wheat Market 2025

Wheat Market 2025

Wheat Market 2025 राज्यातील बाजार समितीमध्ये आज 5 मार्च रोजी गव्हाची आवक 25 हजार 914 क्विंटल आवक झाली. त्याला सर्वसाधारण दर हा 2 हजार 823 रुपये प्रतिक्विंटल इतका मिळाला. आज बाजारात हायब्रीड, लोकल, शरबती, 147, अर्जुन, 2189, नं. 3 या जातीच्या गव्हाची आवक झाली. यात मुंबई बाजार समितीमध्ये लोकल जातीचा 5 हजार 947 क्विंटल गव्हाची … Read more

मार्चमध्येच उन्हाच्या झळा तीव्र; कसे असेल हवामान, वाचा सविस्तर Maharashtra Weather Update 2025

Maharashtra Weather Update 2025

Maharashtra Weather Update 2025 पूर्वेकडून येणारे वारे आणि गुजरात महाराष्ट्र वरील चक्रीय वाऱ्यांमुळे राज्यातील तापमानाचा पारा वाढत असून राज्यात बुधवारी 5 मार्च रोजी राज्यातील अनेक शहरांमध्ये कमाल तापमानाचा पारा 35 पार पोहोचला होता. IMD (आय एम डी) ने दिलेल्या माहितीनुसार चक्रीय वाऱ्यामुळे वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी तापमानाची पातळी वाढली आहे. मुंबई, अलिबाग आणि रत्नागिरीत सरासरीपेक्षा अधिक … Read more

‘उजनी’तील पाणी घटले; धरणाची पाणी पातळी किती टक्क्यांवर? Ujani Dam Water Level 2025

Ujani Dam Water Level 2025

Ujani Dam Water Level 2025 भिगवण पुणे-सोलापूर नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी जलाशयाची पाणी पातळीत वेगाने घट होत आहे. यामुळे उजनी पाणी क्षेत्रालगतच्या शेतकऱ्यांमध्ये धास्ती भरली आहे. गतवर्षी दौंड तालुक्याच्या पूर्व भागासाठी वरदान असणारा पाणलोट क्षेत्र कोरडे पडले होते. तसेच, यावर्षीही पुनरावृत्ती होईल?, अशी धास्ती शेतकरी वर्गात भरली आहे.कारण, सोलापूर जिल्ह्यासाठी उजळणी जलाशयातून दुसऱ्या आवर्तन … Read more