यंदा द्राक्ष निर्यात किती झाली? परकीय चलन किती आले? भाव कसा मिळाला? Draksh Niryat 2025

Draksh Niryat 2025 नाशिक : द्राक्षांचा हंगाम नुकताच संपला. यंदाच्या हंगामात मागील वर्षीच्या तुलनेत द्राक्षाने भरलेले कंटेनर विदेशात कमी पोहोचू शकले, मात्र असे असूनही भाव चांगला मिळाल्याने यंदाच्या हंगामात परकीय चलन मागील वर्षाच्या तुलनेने केवळ एक कोटी ने कमी झाले.

Draksh Niryat 2025

20 मे अखेर कोटींचे परकीय चलन द्राक्ष निर्यातीतून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पदरी पडले. युरोपीय देशात 110163.202 मेट्रिक टन, तर नॉन युरोपीय देशात 46587.882 मेट्रिक टन द्राक्ष समुद्रीमार्गे पोहोचले.

या शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानावर मिळते जमीन, ‘ही’ योजना नक्की काय आहे?

नाशिक ही द्राक्षांची पंढरी असून, महाराष्ट्र राज्याचा देशात राक्षस उत्पादन प्रथम क्रमांक आहे. त्यात द्राक्ष निर्यातीपैकी 91 टक्के निर्याती नाशिक जिल्ह्यातून होते. हंगाम संपल्याने द्राक्षांनी बाजारातून निरोप घेतला आहे. नाशिक जिल्ह्यातून 1 लाख 56 हजार 359 द्राक्ष समुद्रामार्गे विदेशात पोहोचले होते. त्यानंतरच्या 15 दिवसात मेट्रिक टनाची वाढ झाली.

WhatsApp Group Join Now

Draksh Niryat 2025 रशिया, मलेशिया अन संयुक्त अमिरातीसाठी महिनाभरात 550 कंटेनर रवाना झाले. मात्र, ही वर्ष आकडेवारी गतवर्षीच्या तुलनेने कमी आहे. कंटेनरची संख्या यंदा कमी झाली तरी द्राक्षांना भाव चांगला मिळालेले परकीय चलन फारसे कमी झाले नाही. जिल्ह्यात 13 तालुक्यात सरासरी 58 हजार 418 हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष लागवड केली जाते.

Draksh Niryat 2025 तीन वर्षांत द्राक्षाला सर्वाधिक भाव….

किरकोळ बाजारात यंदा द्राक्ष 110 ते 130 रुपये किलो मिळाले. पूर्ण सीजन मध्ये भाव वाढतेच होते. गत तीन वर्षात द्राक्षांचे दर यंदा सर्वाधिक राहिले. वातावरणात कधीकधी ढगाळ, तर कधी कोरडेपणा असल्याने द्राक्ष 10 ते 15 दिवस अगोदरच फक्त पक्व होत राहिले. यावर्षी जवळपास दोन आठवडे लवकर बाजारात आले होते, तर दोन आठवडे लवकर बाजारातून संपेल संपले देखील.

Draksh Niryat 2025 रशिया-युक्रेन युद्धाची धग कमी, तरी आर्थिक फटका!

WhatsApp Group Join Now

रशिया-युक्रेन युद्धाची धग काहीशी कमी झाली असली तरी त्याचा फटका द्राक्ष निर्यातदारांना बसला. युद्धामुळे द्राक्षाची निर्यात युक्रेन मार्गे न होता दक्षिण आफ्रिके मार्गे लांबचा पल्ला गाठून करण्यात आली.

परिणामी दर कंटेनरचे भाडे वाढले. बांगलादेशने प्रति किलो द्राक्षासाठी लागू केलेले100 रुपये आयात शिल्लक हे कारण निर्यातीवर काहीसे परिणाम करणारे ठरले.

अवकाळी पावसाचा फटका येणाऱ्या हंगामातील द्राक्ष निर्यातीला बसू शकतो; कारण या परिस्थितीत फळ धारणेसाठी पोषक वातावरण नाही. जमिनीत पाण्याचा ताण हवा पण तशी परिस्थिती नसून द्राक्षाच्या छाटणी झालेल्या मंडपात सूर्यप्रकाशाची गरज आहे. सरकारने स्पेनच्या धरतीवर द्राक्ष बागेसाठी क्रॉप कव्हर उपलब्ध करून द्यावे. – कैलास भोसले, प्रदेशाध्यक्ष, द्राक्ष बागायत संघ

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment