उकाड्यापासून काहीसा मिळणार दिलासा, काय आहे आजचा हवामान अंदाज; Havaman Andaj March 2025

Havaman Andaj March 2025

Havaman Andaj March 2025 राज्यातील हवामानात गेल्या दोन दिवसापासून काहीच बदल झाला आहे. ढगाळ हवामानामुळे राज्यातील काही भागांमध्ये उष्णता काही अंशी कमी झाल्याचे पाहायला मिळाले. आयएमडी (IMD) ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात तापमानाचा आकडा वाढत असताच एकाएकी राज्यावर पावसाळी ढगांचे सावट पाहायला मिळत आहे. तापमान वाढल्याने बाष्पीभवनाचा वेग वाढला असून, त्याच कारणास्तव पावसासाठी पूरक वातावरण तयार … Read more

राज्यात 48 तासांत हवापालट, विदर्भात उष्णतेची लाट, तर इथं कोसळणार पाऊस; Vidarbha Rain 2025

Vidarbha Rain 2025

Vidarbha Rain 2025 राज्यात सूर्य आग ओकत असल्याचे चित्र असून विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. अशातच 2 दिवसांत हवापालट होण्याचा अंदाज असून काही भागात पावसाची शक्यता आहे. पुणे : राज्यातील तापमानामध्ये या आठवड्यात सतत चढ-उतार सुरू आहे. गेले काही दिवस मुंबईसह कोकण विभागात उष्णतेची लाट आहे. आता तेथील तापमानात काहीशी घट झाल्याने नागरिकांना दिलासा मिळालाय. मात्र, … Read more

उकाड्यापासून तूर्तास सुटका नाही; काय आहे कारण जाणून घ्या सविस्तर…Maharashtra Weather 2025

Maharashtra Weather 2025

Maharashtra Weather 2025 महाराष्ट्रात फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून उकाड्याला सुरुवात झाली असून, आता ही उष्णतेची लाट आणखी तीव्र होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 38 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये मंगळवारचा दिवस यंदाच्या वर्षातील उष्ण दिवस ठरला. मुंबईत कुलाबा येथे मंगळवारी … Read more

मराठवाड्यात तापमान आणखी वाढणार, त्यानंतर वादळी वाऱ्यांची शक्यता, शेतकऱ्यांनी काय करावे? वाचा सविस्तर Marathwada Weather 2025

Marathwada Weather 2025

Marathwada Weather 2025 वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी कृषी सल्ल्याची शिफारश केली आहे. राज्यात मुंबई काेकणपट्ट्यासह विदर्भात अकोला, चंद्रपुरात उष्णतेच्या लाटांची शक्यता वर्तवण्यात आलीय. मराठवाड्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तापमानाचा पारा प्रचंड वाढला असून 36-37  अंश सेल्सियस पर्यंत पारा जात आहे. पुढील तीन ते चार दिवसात कमाल तापमानात हळूहळू 2 … Read more

राज्यातील ‘या’ शहरांना उष्णतेच्या लाटेचा इशारा; वाचा काय सांगत आहेत हवामान तज्ञ..Summer Weather News 2025

Summer Weather News 2025

Summer Weather News 2025 मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात 9, 10, आणि 11 मार्च रोजी उष्णतेची लाट येईल, अशी माहिती माजी हवामान अधिकारी कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटा, तर दक्षिण कोकणातील काही भागात उष्णतेच्या लाटा येतील, असेही त्यांनी सांगितले. मुंबईचे कमाल तापमान शुक्रवारी 35.8 अंश सेल्सिअस नोंदविण्यात … Read more

मराठवाड्यात 24 तासांनंतर तापमानात मोठे बदल, शेतकऱ्यांनी पीक व्यवस्थापन कसे कराल? वाचा सविस्तर…Marathwada Weather 2025

Marathwada Weather 2025

Marathwada Weather 2025 तापमानात होत असलेल्या वाढीमूळे पिकांच्या नियोजनासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने कृषी सल्ल्याची शिफारस केली. राज्यात तापमानवाढ होणार असून गेल्या काही दिवसांपासून तापमानात चढउतार पहायला मिळत असून मराठवाड्यात 24 तासांत मोठे बदल होणार असल्याचं सांगण्यात आले. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता … Read more

मार्चमध्येच उन्हाच्या झळा तीव्र; कसे असेल हवामान, वाचा सविस्तर Maharashtra Weather Update 2025

Maharashtra Weather Update 2025

Maharashtra Weather Update 2025 पूर्वेकडून येणारे वारे आणि गुजरात महाराष्ट्र वरील चक्रीय वाऱ्यांमुळे राज्यातील तापमानाचा पारा वाढत असून राज्यात बुधवारी 5 मार्च रोजी राज्यातील अनेक शहरांमध्ये कमाल तापमानाचा पारा 35 पार पोहोचला होता. IMD (आय एम डी) ने दिलेल्या माहितीनुसार चक्रीय वाऱ्यामुळे वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी तापमानाची पातळी वाढली आहे. मुंबई, अलिबाग आणि रत्नागिरीत सरासरीपेक्षा अधिक … Read more

राज्यातील तापमान वाढले सातारा, नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद… कसे असेल हवामान वाचा सविस्तर…Maharashtra Weather Update 2025

Maharashtra Weather Update 2025

Maharashtra Weather Update 2025 राज्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेच्या झळा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. येत्या काही दिवसात उष्मा कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सातारा, नंदुरबार या जिल्ह्यात शुक्रवारी सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. या जिल्ह्यात 40 अंश सेल्सिअस पर्यंत नोंद करण्यात आली आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार, ईशान्य भारतात पावसाला पोषक वातावरण तयार झाले … Read more