बिनव्याजी पीक कर्ज मर्यादेत वाढ; ‘इतक्या’ लाखापर्यंत मिळणार कर्ज Pik Karja 2025

Pik Karja 2025

Pik Karja 2025 शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामासाठी विविध बँकांच्या वतीने बिनव्याजी पीक कर्ज देण्यात येते. या पीक कर्जाच्या मर्यादेत आता वाढ करण्यात आली असून; शेतकऱ्यांना पाच लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज देण्यात येणार आहे. अकोला जिल्ह्यातील 1 लाख 60000 पेक्षा जास्त शेतकरी खरीप हंगामात पीक कर्ज घेतात. शेतकऱ्यांना एक वर्षासाठी कर्ज देण्यात येते यावर्षी 1 … Read more

सिंचनासाठी या धरणातून 4800 क्युसेक पाण्याचे विसर्ग; दुष्काळी भागांना दिलासा Water Management 2025

Water Management 2025

Water Management 2025 गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी प्रमुख धरणात पुरेसा पाणीसाठा असून, सध्या सिंचनासाठी दुष्काळी भागाला पिण्यासाठी सर्वच धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. यामध्ये कोयनेतून 2100, धोम 1175, धोम-बलकवाडी 340, उरमोडी 570, तारळी 220 क्युसेक पाणी सोडले आहे. आगामी काळात पाणी नियोजन करण्यासाठी सातारा सिंचन मंडळांने आत्तापासूनच पाणी मागणी करण्याचे आवाहन उपसा सिंचन योजना … Read more

‘या’ बाजारात गव्हाला सर्वाधिक दर वाचा सविस्तर…Wheat Market 2025

Wheat Market 2025

Wheat Market 2025 राज्यातील बाजार समितीमध्ये आज 5 मार्च रोजी गव्हाची आवक 25 हजार 914 क्विंटल आवक झाली. त्याला सर्वसाधारण दर हा 2 हजार 823 रुपये प्रतिक्विंटल इतका मिळाला. आज बाजारात हायब्रीड, लोकल, शरबती, 147, अर्जुन, 2189, नं. 3 या जातीच्या गव्हाची आवक झाली. यात मुंबई बाजार समितीमध्ये लोकल जातीचा 5 हजार 947 क्विंटल गव्हाची … Read more

‘उजनी’तील पाणी घटले; धरणाची पाणी पातळी किती टक्क्यांवर? Ujani Dam Water Level 2025

Ujani Dam Water Level 2025

Ujani Dam Water Level 2025 भिगवण पुणे-सोलापूर नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी जलाशयाची पाणी पातळीत वेगाने घट होत आहे. यामुळे उजनी पाणी क्षेत्रालगतच्या शेतकऱ्यांमध्ये धास्ती भरली आहे. गतवर्षी दौंड तालुक्याच्या पूर्व भागासाठी वरदान असणारा पाणलोट क्षेत्र कोरडे पडले होते. तसेच, यावर्षीही पुनरावृत्ती होईल?, अशी धास्ती शेतकरी वर्गात भरली आहे.कारण, सोलापूर जिल्ह्यासाठी उजळणी जलाशयातून दुसऱ्या आवर्तन … Read more

सूक्ष्म कृषी सिंचन योजनेच्या अनुदानाबाबत महत्त्वाचा शासन निर्णय, वाचा सविस्तर Krushi Sinchan Yojana 2025

Krushi Sinchan Yojana 2025 सूक्ष्म सिंचनाच्या माध्यमातून कमीत कमी पाण्याचा वापर करून शेतकऱ्यांनी उत्पादन घेणे अपेक्षित असते. अशा शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेतला आहे. मात्र, अनेक महिन्यांपासून रानातील काही शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. यातील काही शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून या योजनेसाठी 144 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. … Read more

राज्यात मार्चमध्ये उष्णतेच्या दोन लाटा येण्याची शक्यता; वाचा सविस्तर Maharashtra Weather Update 2025

Maharashtra Weather Update 2025

Maharashtra Weather Update 2025 मुंबई : मुंबईसह राज्यभरात मार्चमध्ये दोन उष्णतेचे लाटा येतील. त्यामुळे मुंबईत कमाल तापमानाची 36, तर राज्यात बहुतांच्या ठिकाणी 40 °c नोंद होईल,असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटा आता मार्चमध्येही होरपळवून काढण्याची शक्यता आहे. मार्चमध्ये मुंबईचे तापमान एक ते दोन अंशानी वाढून ते 36 अंश नोंदविले जाईल. तर राज्याचे … Read more

वन विभाग पिक नुकसान भरपाई द्यायला तयार पण ई-पिक पाहणी न केल्यामुळे काय झाले? वाचा सविस्तर E-Pik Pahani 2025

E-Pik Pahani 2025

E-Pik Pahani 2025 कुसुर : कराड तालुक्यातील कोळे वन परिक्षेत्रात वन्य प्राण्यांकडून रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात आले आहे. या नुकसान भरपाईसाठी वन विभाग सज्ज आहे. मात्र, ई-पिक नोंदणी अभावी महसूल विभागाकडून उदासीन आत्ता दिसून येत आहे. परिणामी, नुकसान भरपाई पासून शेतकरी वंचित राहू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. कोळे वन परिक्षेत्रातील तारूख, … Read more

डाळिंबाच्या झाडाला कोणत्या महिन्यात किती पाण्याची गरज ? पहा सविस्तर वेळापत्रक Dalimb Pani Niyojan 2025

Dalimb Pani Niyojan 2025

Dalimb Pani Niyojan 2025 डाळिंब फळ पीक तसे कोरडवाहू आहे. इतर पिकाच्या तुलनेत कमी पाण्याची आवश्यकता असते. पण पाण्याच्या वेळापत्रकानुसार पाणी देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. डाळिंबात फळे तडकणे ही समस्या पाण्याच्या अयोग्य व्यवस्थापनामुळेच दिसते. आपण डाळिंब पिकातील पाणी व्यवस्थापना विषयीची माहिती जाणून घेणार आहोत. डाळिंब लागवडीच्या वेगवेगळ्या टप्प्यात, वयोगटात पाण्याची आवश्यकता भिन्न असते. वाढीच्या अवस्था … Read more

रेशीम शेतीचा सुवर्णकाळ – कमी गुंतवणुकीत मोठा नफा मिळवण्याची संधी ! रेशीम उद्योग माहिती Silk Industry 2025

Silk Industry 2025

Silk Industry 2025 रेशीम उद्योग हा भारतातील एक प्राचीन आणि महत्वाचा उद्योग आहे. ग्रामीण भागातील लाखो लोकांना रोजगार उपलब्ध करून देणारा हा उद्योग तुतीच्या झाडांची लागवड, रेशीम किड्यांचे पालन, कोश तयार करणे आणि त्या कोशांपासून धागा काढून रेशीम वस्त्र निर्मितीसाठी लागणारी सर्व प्रक्रिया या उद्योगात समाविष्ट आहे. या ब्लॉगमध्ये आपण रेशीम उद्योग माहिती व उद्योगाशी … Read more

उन्हाळी हंगामातील ‘ही’ पिके करतील का मालामाल ? वाचा सविस्तर : Summer Crop 2025

Summer Crop 2025

Summer Crop 2025 रब्बी हंगामातील पिके आता काढणीला आली आहेत. त्यामुळे येत्या काळात आता शेतकऱ्यांचा कल उन्हाळी पिक (Summer Crop 2025) घेण्याकडे वाढवताना दिसत आहे. आता उन्हाळी हंगामातील पिकांच्या कामात शेतकरी गुंताना दिसत आहेत. हिंगोली जिल्ह्यात खरीप रब्बी हंगामा सह उन्हाळी पिक घेणार शेतकऱ्यांची संख्या ही मोठी आहे. आत्तापर्यंत 11 हजार 426 हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी … Read more