सिंचनासाठी या धरणातून 4800 क्युसेक पाण्याचे विसर्ग; दुष्काळी भागांना दिलासा Water Management 2025
Water Management 2025 गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी प्रमुख धरणात पुरेसा पाणीसाठा असून, सध्या सिंचनासाठी दुष्काळी भागाला पिण्यासाठी सर्वच धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. यामध्ये कोयनेतून 2100, धोम 1175, धोम-बलकवाडी 340, उरमोडी 570, तारळी 220 क्युसेक पाणी सोडले आहे. आगामी काळात पाणी नियोजन करण्यासाठी सातारा सिंचन मंडळांने आत्तापासूनच पाणी मागणी करण्याचे आवाहन उपसा सिंचन योजना … Read more