टोमॅटो पिकावर विषाणूजन्य रोग होऊ नये म्हणून काय कराल? जाणून घ्या सविस्तर; Tomato Crop Management 2025

Tomato Crop Management 2025

Tomato Crop Management 2025 टोमॅटो पिकावरील विषाणूजन्य रोगांचे व्यवस्थापन करण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती असलेले वाण वापरासह तण नियंत्रणात ठेवणे, रस शोषक किडींवर नियंत्रण ठेवणे आणि रोगग्रस्त झाडे आणि फळे वेळीच नष्ट करणे, आधी कामे करावी लागतात. आणखी उपाययोजना करणे गरजेचे ठरते ते पाहूयात….. राज्यातील ‘या’ जिल्ह्यात अवकाळीचा सर्वाधिक धोका; वाचा IMD रिपोर्ट सविस्तर; Tomato Crop Management 2025 … Read more

जमीन ओलावा राहील, पाणी बचतही होईल, असे करा कमी खर्चात आच्छादन! Crop Management Technique 2025

Crop Management Technique 2025

Crop Management Technique 2025 जमिनीतील उपलब्ध होणारा ओलावा जास्त काळ टिकण्यासाठी आच्छादनाचा उपयोग केला जातो. गव्हाचा भुसा, साळीचे ताणिस, ज्वारीचा टाकाऊ कडबा, उसाचे पाचट किंवा कोणत्याही पिकाचे टाकाऊ काड झाडाचा पाला-पाचोळा या सर्व वस्तूंचा आच्छादनासाठी वापर करता येतो. पॉलिथिन पेपर किंवा प्लास्टिक काही रासायनिक द्रव्य, लहान-मोठे दगड किंवा माती सुद्धा आच्छादनासाठी वापरता येते. Crop Management … Read more

दुग्ध व्यवसायात कडबाकुट्टी मशीनचा वापर केल्यामुळे कशी होते चाऱ्यात बचत? वाचा सविस्तर; Kadba Kutti Machine 2025

Kadba Kutti Machine 2025

Kadba Kutti Machine 2025 आता राज्यात चार टंचाई जाणवू लागली आहे. कडब्याचे दर गगनाला भिडत आहेत. प्रशासन सर्व मार्गाने चार टंचाईवर मात करण्यासाठी प्रयत्न करत असते. पूर्वी आपण चारा छावण्याचा अनुभव देखील घेतला आहे. सध्या विविध शासकीय योजनांमधून वाटप केलेल्या बी बियाण्यांच्या माध्यमातून मका, कडवळ, नेपियर गवत उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर आडसाली, पूर्व हंगामी, सुरू, … Read more

शिंगाडा पिकास फळे व भाजीपाला संवर्गातील कृषी पीक म्हणून मान्यता! Shingada Pik 2025

Shingada Pik 2025

Shingada Pik 2025 राज्यात पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांकडून लहान लहान तलाव/बोड्या मध्ये मोठ्या प्रमाणात शिंगाड्याचे उत्पादन घेतले जाते. आयुर्वेदिक गुणधर्म असलेल्या शिंगाड्यापासून उच्च पोषणमूल्य असणारे विविध उप पदार्थ बनविले जातात. पारंपरिक धानशेती सोबत शिंगाडा लागवड केल्यास शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळण्यासोबतच ग्रामीण भागातील बेरोजगारीवर देखील मात करता येऊ शकते. सोलर प्लांटला एक्स्ट्रा पॅनल लावू शकतो का? जाणून … Read more

मागील आठ वर्षात कापसाची लागवड कशी राहिली? जाणून घ्या सविस्तर; Kapus Lagvad 2025

Kapus Lagvad 2025

Kapus Lagvad 2025 नागपूर चालू हंगामात देशभरात कापसाचे उत्पादन घटले आहे. खर्च वाढला असून, उत्पादकता घटल्याने तसेच कापसाला एमएसपीच्या आसपास दर मिळत असल्याने शेतकरी कापसाला पर्यायी पीक शोधत आहे. त्यामुळे येत्या खरीप हंगामात देशात कापसाचे पेरणी क्षेत्र किमान 18 ते 20 टक्क्यांनी घटणार असल्याचा अंदाज तज्ञ यांनी व्यक्त केला आहे. देशात कापसाचे सरासरी पेरणी क्षेत्र … Read more

बदलत्या हवामानात पिकांसाठी काय आहे कृषी सल्ला वाचा सविस्तर; Krushi Salla 2025

Krushi Salla 2025

Krushi Salla 2025 मराठवाड्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून उष्णतेत वाढ झाली होती. त्यामुळे उन्हाच्या झळ्या जाणवत होत्या. आता उष्ण व दमट वातावरणामुळे पुन्हा एकदा अवकाळीचे संकट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हळद, भुईमूग आणि फळबागांचे नियोजन कसे करावे याविषयीचा कृषी सल्ला व मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिला आहे. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार … Read more

अवकाळी पावसानंतर पिकांचे असे करा व्यवस्थापन; Pik Vyasthapan 2025

Pik Vyasthapan 2025

Pik Vyasthapan 2025 जळगाव (प्रतिनिधी) : वातावरणातील बदलांमुळे वेळी-अवेळी, अवकाळी पाऊस होत आहे. या पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषत: भाजीपाला, फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. रब्बी हंगामाच्या बाबतीत बोलायचे तर, रब्बीच्या हंगामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. गहू, हरभरा यासारख्या पिकांची काही ठिकाणी पेरणी झाली आहे तर काही ठिकाणी अद्याप … Read more

केळी बागेचे उन्हापासून असे करा संरक्षण! वाचा सविस्तर; Banana Farming 2025

Banana Farming 2025

Banana Farming 2025 केळी बागेचे उन्हापासून संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण, तीव्र उन्हामुळे केळीची गुणवत्ता कमी होते, आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. यासाठी तुम्ही खाली दिलेले उपाय करून केळी बागेचे संरक्षण करू शकता. Banana Farming 2025 केळी बागेचे उपाय कांदा चाळीत साठवताना थर कसे लावावेत? जेणेकरून कांदा जास्त काळ टिकेल; इतर माहितीसाठी येथे क्लिक … Read more

दोन एकर मिरचीतून मिळाले साडे तीन लाख रुपयांचे उत्पन्न, युवा शेतकऱ्याची कमाल! Farmer Success Story 2025

Farmer Success Story 2025

Farmer Success Story 2025 भंडारा : सर्वांना रोजगाराची शाशवती देणारा शेती हाच एकमेव उद्योग जगासाठी समर्पित ठरला आहे. शेतीकडे नकोशी म्हणून बघणाऱ्यांना पालांदूरच्या अरुण पडोळे या युवकाने शेतीत नवा आदर्श तयार केला आहे. गत दहा वर्षापासून मिरची उत्पादनात त्यांचा हातखंडा आहे. दोन एकर मिरचीच्या बागेत 3.50 लाख रुपयांच्या उत्पन्नापर्यंत पोहोचण्याची मनीषा अंतिम टप्प्यात आली आहे. … Read more

‘कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करुन फळबागांची आधुनिक शेती करावी’ AI Technology Farming 2025

AI Technology Farming 2025

AI Technology Farming 2025 उत्तर कोरेगावातील 26 गावात शेतीच्या व पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगून पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. अधिकाऱ्यांनी यावर काम सुरु केले आहे. सातारा : कृत्रिम बुद्धिमत्ता( एआय) तंत्रज्ञानाचा सगळ्या क्षेत्रात वापर व्हायला लागला आहे. राज्य सरकारनेही अनेक विभागांमध्ये त्याचा अंतर्भाव केला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये 500 कोटीची तरतूद एआय करिता केली आहे. शेतकऱ्यांनी कमी पाणी व उत्पादन खर्चात जास्तीत जास्त कृषि उत्पन्न मिळवण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन ऊस, कांदा, सोयाबीन, कापूस यासह फळबागांची आधुनिक शेती करावी, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. नोकरी निमित्ताने गेलेल्या शिक्षकाने मोसंबी आणली पश्चिम महाराष्ट्रात, कमी खर्चात चांगले उत्पादन; AI Technology Farming 2025 कोरेगाव तालुक्यातील पिपोंडे बु. येथील बाजार पटांगणात नागरी सत्कार व शेतकरी मेळाव्यात आयोजित सभेत ते बोलत होते. कार्यक्रमास मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, आमदार सचिन पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. शेतीमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन उत्पादन खर्च कमी करता येतो, खात्रीशीर जास्त उत्पादन मिळवता येते, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, आजच्या घडीला शेतीबाबतीत मोबाईलवर शेती पीक, पाणीवापर, अचूक खत व्यवस्थापन, जमिनीचा पोत, किड नियंत्रण, हवामानविषयक अचूक माहिती, पिकांसाठी शाश्वत बाजारपेठ आदी सर्व माहिती उपलब्ध होते. या तंत्रज्ञानाचा वापर केला तरच शेतीचे उत्पन्न वाढवता येईल. शेतकऱ्यांनी एआय तंत्रज्ञान आधारित आधुनिक शेती करण्यावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. जिथे जिथे शेतकऱ्यांना अडचण येईल तिथे राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी कायम उभे राहील, शेतकऱ्यांच्या विकासासाठी निधीची अडचण येऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री यांनी यावेळी दिली. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या फळबागांना शाश्वत बाजार पेठ मिळवून देण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. असेही ते यावेळी म्हणाले. AI Technology Farming 2025 … Read more