20 गुंठ्याच्या पेरू लागवडीतूनही होता येतंय लखपती, तरुण शेतकरी विक्रमची यश कथा! Farmer Success Story 2025

Farmer Success Story 2025

Farmer Success Story 2025 कुंडल बांबवडे (ता. पलूस) येथील तरुण शेतकऱ्यांने 20 गुंठे क्षेत्रात पहिल्या दोन पिकात 9 लाखांचे पेरूचे उत्पन्न घेतले तर या तिसऱ्या वर्षात 15 लाखांवर उत्पन्न घेण्याची जिद्द बाळगली आहे. त्या दृष्टीने प्रयत्नही सुरू केले आहेत. ही यश कथा आहे बांबवडे (ता. पलूस) तरुण शेतकरी विक्रम संकपाळ यांची. येथील काळ्या मातीच्या 20 … Read more

शेतात काम नक्की करा कष्टाचे; मात्र आरोग्य देखील अबाधित राखा शेतकरी दादांनो आपआपले; Shetkari Arogya 2025

Shetkari Arogya 2025

Shetkari Arogya 2025 शेतीतील काम हे शारीरिक दृष्ट्या खूपच कष्ट साध्य आहे. परंतु हे शेती काम करत असताना आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे आहे. विशेषतः कान, नाक आणि घसा हे तीन अवयव अत्यंत नाजूक असून ते सहजच विविध प्रकारच्या धूळ, मातीचे कण, आणि पर्यावरणातील हानिकारक घटकांमुळे त्रासदायक होऊ शकतात. त्यामुळेच या अवयवांची काळजी घेणे … Read more

काय आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम जाणून घ्या सविस्तर; CMEGP Yojana 2025

CMEGP Yojana 2025

CMEGP Yojana 2025 राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’ सुरू केला आहे. या कार्यक्रमात ग्रामीण आणि शहरी भागातील लघु उद्योगांची स्थापना केली जाते. या कार्यक्रमांतर्गत तरुण-तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहे. हा क्रेडिट लिंक्ड सबसिडी कार्यक्रम आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखाली हा उपक्रम राबवला जातो. शेतकऱ्यांना मिळते 3000 रुपये पेन्शन; फक्त ‘हे’ काम करा;  मुख्यमंत्री … Read more

उसाचे पाचट शेतात लवकर कुजण्यासाठी करा हे सोपे उपाय; वाचा सविस्तर; Us Pachat Vyavasthapan 2025

Us Pachat Vyavasthapan 2025

Us Pachat Vyavasthapan 2025 ऊस पाचटातील पोषक घटक जाळून नष्ट करण्याऐवजी त्याचे जमिनीवर आच्छादन केल्यास अधिक फायदा होतो. पाचटाचे योग्य प्रकारे व्यवस्थापन केल्यास जमिनीच्या सुपीकता व सजीवितेसाठी उपयुक्त ठरते. बहुतांश शेतकरी शेताच्या स्वच्छतेसाठी म्हणून पाचट जाळतात. पाचट हाताळण्यातील अडचणी, पाचटाने झाकले गेल्यास खोडव्याची उगवन कमी होणे आणि नंतर आंतरमशागतीमध्ये येणारे अडथळे यामुळे शेतकऱ्यांना पाचट जाळणे … Read more

कांद्यावरील अवकाळीची नजर; एकरी कांदा काढणीसाठी किती रुपये मागतायत मजूर? Kanda Kadhni 2025

Kanda Kadhni 2025

Kanda Kadhni 2025 कडेगाव दौंड तालुक्यात एकूण 6500 हेक्टर हून अधिक कांदा लागवड झालेली आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड झाल्याने सध्या कांदा काढणी शेतामध्ये जोमात सुरू आहे. जोराचा वारा सुटल्याने व थोडाफार पाऊस पडल्यामुळे कांद्याच्या पातीने मान टाकली आहे. त्यामुळे शेतकरी कांदा काढण्याचे घाई करत आहे. गेल्या चार-पाच दिवसांमध्ये हवामानात बदल झाला. पावसाचे वातावरण … Read more

शेतीसाठी पाणी, मत्स्यपालनही, मालेगावमध्ये दोन वर्षात 222 शेततळ्यांची निर्मिती; Shet Tale Nirmiti 2025

Shet Tale Nirmiti 2025

Shet Tale Nirmiti 2025 नाशिक कोरडवाहू शेतीला सिंचनाचा आधार देण्यासाठी राज्य सरकारने राबवलेल्या मुख्यमंत्री कृषी शाश्वत सिंचन योजना आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी परियोजना (पोकरा) या दोन योजनांमुळे मालेगाव तालुक्यात जलसाठ्याच्या पायाभूत सुविधांना चालना मिळाली आहे. सर 2022-2024 या कालावधीत तालुक्यात एकूण 222 शेततळ्यांची निर्मिती झाली असून, यामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे. … Read more

राज्यात किती शेतकऱ्यांनी आपली जमीन आधार नंबरला जोडली, जाणून घेऊया सविस्तर; Farmer id 2025

Farmer id 2025

Farmer id 2025 पुणे राज्यातील शेतकऱ्यांना जमीन मालकीचा पुरावा तसेच ओळख क्रमांक देण्यासाठी ॲग्री स्टॅक योजना राबविण्यात येत असून, या योजनेत आतापर्यंत 91 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजना चा लाभ देताना ओळख क्रमांक बंधनकारक केले आहे. लाभार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत राज्यातील 75 टक्के लाभार्थ्यांना क्रमांक देण्यात आला आहे, अशी माहिती … Read more

सरकारकडून सौर कृषी पंप योजनेत मोठी सुधारणा; या शेतकऱ्यांना होणार फायदा! Saur Krushi Pump Yojana Update 2025

Saur Krushi Pump Yojana Update 2025

Saur Krushi Pump Yojana Update 2025 राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या सौर कृषी पंप या योजनेत आता महत्त्वपूर्ण बदल जाहीर करण्यात आले आहेत. याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. विधानसभेत बोलताना, पाण्याची पातळी खालावलेल्या भागांमध्ये मोठ्या क्षमतेचे पंप बसवण्यास मान्यता दिली असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी … Read more

रेन वॉटर हार्व्हेस्टिंगचे महत्व, जाणून घ्या सविस्तर; Rain Water Harvesting 2025

Rain Water Harvesting 2025

Rain Water Harvesting 2025 जमिनीखालील पाणी संपूर्णपणे नष्ट झाले, तर ती पाण्याची पातळी पूर्ववत करण्याकरिता किमान दहा वर्षांच्या कालावधीसाठी पावसाचे पाणी जमिनीमध्ये जिरविले जाणे गरजेचे आहे. पाण्याचा मन मानेल तसा वापर केला जात असल्याने पाण्याचे स्तर कमी होत चालले आहे. बेसुमार वाढत चालेले नवनवीन इमारतींचे निर्माण, मोठमोठ्या कारखान्यांमध्ये पाण्याचा होणारा अपव्यय, मान्सून मध्ये कमी वृष्टी … Read more

टोमॅटोचे बाजारभाव उतरले तरी ही उन्हाळी टोमॅटोची लागवड का करत आहेत? काय असेल कारण? Tomato Lagwad 2025

Tomato Lagwad 2025

Tomato Lagwad 2025 जुन्नर तालुक्यात माळशेज परिसरातील ओतूर रोहोकडी, आंबेगव्हाण, पाचघर, उदापूर, डींगोरे, पिंपळगाव जोगा, बल्लाळवाडी, नेतवड गावात टोमॅटोची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या गावाची जिल्ह्यात, तालुक्यात नावाने ओळख आहे. इतर हंगामाच्या तुलनेत हे पीक उन्हाळी हंगामात जादा क्षेत्रावर घेतले जाते. यंदाच्या उन्हाळी लागवडीचे टोमॅटो लागवडीची लगबग असल्याचे चित्र माळशेज परिसरात दिसत आहे. महाराष्ट्रात … Read more