1 जुलैपासून लाईट बिल येणार कमी, महाराष्ट्रात विद्युत नियामक आयोगाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय! Light Bill 2025

Light Bill 2025

Light Bill 2025 मुंबई घरगुती औद्योगिक व व्यावसायिक अशा सर्वच ग्राहकांच्या वीज दरात आगामी पाचही वर्षात कपात करण्याचा आदेश देत महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने वीज ग्राहकांना दिलासा दिला आहे. या निकालानुसार राज्यात पहिल्या वर्षी दहा टक्के तर पुढे टप्प्याटप्प्याने पाच वर्षात 26 टक्के पर्यंत वीजदर कमी होणार आहेत. राज्यात 100 युनिट पेक्षा कमी वीज वापरणाऱ्यांचे … Read more

नुकसानग्रस्त पिकाच्या पंचनाम्यास केलेला विलंब भोवला; कृषी सहायक,अधिकारी, ग्रामसेवकांना तहसीलदारांनी पाठवली नोटीस, Pik Nuksaan 2025

Pik Nuksaan 2025

Pik Nuksaan 2025 जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील 18 गावांमध्ये अवकाळी पाऊस झाला होता. यामध्ये शेती आणि शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. मात्र, एक महिना होऊन देखील नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्यात आलेले नाहीत. यामुळे संबंधित गावांच्या कृषी सहाय्यक, ग्राम महसूल, अधिकारी ग्रामसेवक, यांच्यासह ग्रामविकास अधिकारी, यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. राज्यात मुसळधार … Read more

बोगस कृषी कंपन्यांचे वर्चस्व वाढले; शासनाच्या निर्णयाने गुणवत्तेवर गदा? वाचा सविस्तर, Bogus Krushi Company 2025

Bogas Krushi Company 2025

Bogas Krushi Company 2025 राज्यात खरीप हंगाम सुरू असताना कृषी विभागानेच आपल्या गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांचे अधिकार कमी करून शेतकऱ्यांच्या सुरक्षेची ढाल काढून घेतली आहे. भेसळयुक्त बियाणे खते व कीटकनाशकांचा धोका वाढताना दिसतो आहे. यामुळे बोगस कृषी कंपन्यांना भाव मिळणार का? शासनाच्या या निर्णयामुळे खरीपार शेतकरी अडचणीत येणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कोणत्या फळ … Read more

यंदा जून मध्येच ‘अलमट्टी’ 61 टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण Almatti Dam Water Storage 2025

Almatti Dam Water Storage 2025

Almatti Dam Water Storage 2025 अलमट्टी धरणामध्ये 123 टीएमसी पाणी साठवण्याची क्षमता असून, धरणात सध्या 75.25 टीएमसी पाणीसाठा आहे. धरण 61 टक्क्यांपेक्षा अधिक भरल्यामुळे सांगली, कोल्हापूर, जिल्ह्यातील कृष्णा, वारणा, पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. केंद्रीय जल आयोगाच्या सूचनांकडेही अलमट्टी धरण व्यवस्थापनाने दुर्लक्ष केले आहे. सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील धरण क्षेत्रात सध्या संततधार पाऊस सुरू … Read more

गतवर्षाच्या तुलनेने पेरणी 11 टक्के जास्त; नाशिक जिल्ह्यात किती झाली पेरणी? Agriculture News 2025

Agriculture News 2025

Agriculture News 2025 नाशिक: यंदाच्या खरीप हंगामात 15 जून अखेर केवळ 15 टक्के पेरणी झाली होती. मात्र, अठराभरापासून पावसाने जोर पकडल्यानंतर काही भागात पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे पेरणीसाठी पोषक वातावरण झाले. वापसा मिळाल्याने 22 जून अखेर पेरणी क्षेत्र 31 टक्क्यांवर आले. मागील वर्षाच्या तुलनेने पेरणी 22 जून अखेर ११ टक्क्यांनी जास्त झाल्याने दिलासा मिळाला. या … Read more

‘या’ जिल्ह्यातील पाऊण लाख शेतकऱ्यांना अजूनही पीक नुकसान भरपाईच्या रकमेची प्रतीक्षा; Crop Insurance 2025

Crop Insurance 2025

Crop Insurance 2025 खरीप 2024 मधील पीक काढणी कव्हर अंतर्गत पिक विमा, नुकसान भरपाईपासून वंचित असलेल्या 75,000 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तातडीने मिळण्याबाबत जिल्हास्तरीय समितीची बैठक आयोजित करून पीक विमा कंपनीला आदेश द्यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी धाराशिव जिल्ह्यात अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली. Crop Insurance 2025 खरीप 2024 मध्ये जिल्ह्यातील 7 लाख 19 हजार … Read more

गेल्या आठ दिवसात उजनी धरणात किती टक्के पाणीपातळी वाढली? धरणात किती पाणीसाठा? Ujani Dam Water Level 2025

Uajni Dam Water Level 2025

Uajni Dam Water Level 2025 टेंभुर्णी: उजनी पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसाने विश्रांती घेतल्याने दौड येथील निसर्गात घट झाले असून, दौंड येथून 14,000 क्युसिक विसर्ग उजनी धरणात मिसळत आहे. Uajni Dam Water Level 2025 दौंड येथील निसर्गात घट झाली असली तरी ‘उजनी’ची पाणीपातळी सायंकाळी 6 वाजता 57.50% झाली असून गुरुवारी सायंकाळी पर्यंत ६० टक्क्यांपर्यंत पोहोचणार आहे. … Read more

खरिपाच्या आधीच अवकाळीचे संकट, नुकसान भरपाईची प्रतीक्षा! वाचा सविस्तर; Avakali Pavus 2025

Avakali Pavus 2025

Avakali Pavus 2025 मराठवाड्यात मान्सून पूर्व पावसाने शेतीचे नुकसान केले. विभागात एप्रिल व मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने मराठवाड्यातील हजारो शेतकऱ्यांची शेती उध्वस्त केली आहे. शेतकरी अजूनही शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. खरिपाची तयारीला सुरुवात झाली असली, तरी भरपाई न मिळाल्याने आर्थिक संकट गडद झाले आहे. पीएम किसानचा 20 वा हप्ता खात्यावर जमा होणार; यादीत तुमचे … Read more

तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कुठे कधी मुक्काम? जाणून घ्या सविस्तर वेळापत्रक; Sant Tukaram Maharaj Palkhi Table 2025

Sant Tukaram Maharaj Palkhi Table 2025

Sant Tukaram Maharaj Palkhi Table 2025 देहूगाव (जि. पुणे) श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आषाढी वारीसाठी बुधवारी दुपारी अडीच वाजता देहू मधील देऊळ वाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. प्रस्थान सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पालखी सोहळा प्रमुख दिलीप महाराज मोरे यांनी दिली. आता … Read more

आता सातबारा व इतर भूमी अभिलेख विभागाचे दाखले मिळणार थेट व्हाट्सअप वर; Satbara on Whatsapp 2025

Satbara on Whatsapp 2025

Satbara on Whatsapp 2025 पुणे: राज्यातील नागरिकांना त्यांच्या जमिनीशी संबंधित कागदपत्रे मिळवण्यासाठी आता सेतू केंद्राचे उंबरटे मी झिजवण्याची गरज भासणार नाही. भुमी अभिलेख विभागाने नागरिकांसाठी एक अभिनव पाऊल उचलत व्हाट्सअप वरून सातबारा, आठ अ उतारा, ई रेकॉर्ड यासारख्या कागदपत्रांची सेवा सुरू केली आहे. तुमच्याजवळ ‘फार्मर आयडी’ असेल तर ही फायद्याची सुविधा मोफत मिळेल! Satbara on … Read more