वर्ग 2 जमिनींसाठी सरकारचा मोठा निर्णय; शेतकऱ्यांना मिळणार कसा लाभ ? वाचा सविस्तर…Karj Vatap Niyam 2025

Karj Vatap Niyam 2025

Karj Vatap Niyam 2025 मुंबई : शेतकऱ्यांना विविध कामांसाठी देण्यात येणाऱ्या कर्जावर तारण म्हणून भोगवटा वर्ग दोन मधील जमिनी बँका, वित्तीय संस्थांकडे तारण ठेवण्यासंदर्भातील परिपत्रक यापूर्वी निर्गमित करण्यात आले आहे. यासंबंधी वित्तीय संस्थांना माहिती व्हावी व शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यास सुलभता यावी यासाठी हे परिपत्रक पुन्हा निर्गमित करण्यात येणार आहे. तसेच याची माहिती सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना … Read more

सोलापूर जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा हा मोठा निर्णय; वाचा सविस्तर…Banana Export Update 2025

Banana Export Update 2025

Banana Export Update 2025 अकलूज : केंद्र सरकारच्या क्षेत्रनिहाय विकास कार्यक्रमांतर्गत सोलापूर जिल्ह्याचा केळी निर्यात क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. या निर्णयाने जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचे खासदार. धैर्यशील मोहिते पाटील यांनी माहिती दिली आहे. नवी दिल्ली येथे 3 डिसेंबर 2024 रोजी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल … Read more

आतापर्यंतच्या केंद्र व राज्याच्या कर्जमाफी योजनेतून किती वेळा झाली कर्जमाफी? वाचा सविस्तर…Karja Mafi Maharshtra 2025

Karja Mafi Maharshtra 2025

Karja Mafi Maharshtra 2025 कोल्हापूर : राज्य शासनाने कर्जमाफीच्या दाखवलेल्या गाजरामुळे शेतकऱ्यांची कर्ज परतफेडची मानसिकता कमी झाली आहे. त्याचा फटका विकास संस्थांना बसत असून यंदा उसाच्या उताऱ्यात कमालीची घट झाल्याने दुहेरी संकट संस्थासमोर उभे राहिले आहे. 2008 ला मोठी कर्जमाफी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केली होती. राज्यात 2014 ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छत्रपती … Read more

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काय काय मिळालं ते वाचा सविस्तर…Maharashtra Budget 2025

Maharashtra Budget 2025

Maharashtra Budget 2025 विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सादर करण्यात आले. नव्या सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्प आज 10 मार्च रोजी अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळात सादर केला. यात शेतकऱ्यांना काय काय मिळालं ते वाचा सविस्तर.. नव्या सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफी, लाडकी बहीण योजना अंतर्गत 2100 रुपये वाढीव लाभ, वीज बिल माफ होण्याची … Read more

सिंचनासाठी उजनीतून दोन पाणी पाळ्या सोडण्याचा निर्णय; किती दिवस सुरू राहणार विसर्ग? Ujani Dam 2025

Ujani Dam 2025

Ujani Dam 2025 सोलापूर : उजनी धरणातून आजपासून कालव्यात पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा मंत्र्याच्या बैठकीत घेण्यात आला. जिल्ह्यातील आमदारांनी केलेल्या मागणीनुसार उजवा डावा कालव्यात सलग 60 दिवस पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यामुळे जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उजनी पाणी वापर सल्लागार समितीची बैठक मंत्रालयात जलसंपदा मंत्री विखे पाटील … Read more

काय आहे एक जिल्हा एक उत्पादन योजना, राज्याला कसा फायदा होईल? वाचा सविस्तर…Agriculutre News 2025

Agriculutre News 2025

Agriculutre News 2025 जळगाव : केंद्र सरकारने देशभरातील विविध जिल्ह्यांमध्ये स्थानिक आणि विशेष उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी उपक्रम सुरू केला असून स्थानिक उद्योजकतेला यातून प्रोत्साहन मिळण्यासह ग्रामीण रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. त्यात जळगावच्या केळीचा ही आहे समावेश करण्यात आला आहे. देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये समतोल प्रादेशिक विकास व्हावा असा उद्देश एक जिल्हा एक (ओ.डी.ओ.पी) उपक्रमाचा आहे. … Read more

मोठी बातमी! सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा, किसान सभे कडून निर्णयाचं स्वागत…Soyabean Anudan 2025

Agriculture News 2025

Soyabean Anudan 2025 केंद्र सरकारनं सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारनं 24 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. सरकारच्या या निर्णयाचे किसान सभे कडून स्वागत करण्यात आले आहे. राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी बाकी होती. आता या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात पुन्हा हमीभावानं सोयाबीनची खरेदी केली जाणार आहे. किसान सभेचे नेते डॉ.अजित … Read more

ताकारी योजनेचे उन्हाळी हंगामातील पहिले आवर्तन उद्यापासून सुरू होणार; Takari Yojana 2025

Takari Yojana 2025

Takari Yojana 2025 देवराष्ट्रे : ताकारी योजनेचे उन्हाळी हंगामातील पहिल्या वर्तन ८ मार्चला सुरू राहणार आहे. यामुळे शेती व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी दिली. ताकारी योजनेचे हिवाळी आवर्तन तब्बल 53 दिवस चालू होते. या माध्यमातून ताकारी योजनेच्या कार्यक्षेत्रातील सर्व शेतीला मुबलक पाणीपुरवठा करण्यात आला होता. त्यानंतर हे … Read more

रमजान व वाढत्या उन्हामुळे द्राक्ष दरात वाढ; पेटीला कसा मिळतोय दर? वाचा सविस्तर…Draksh Bajarbhav 2025

Draksh Bajarbhav 2025

Draksh Bajarbhav 2025 कवठेएकंद : कवठेएकंद (ता.तासगाव) परिसरात द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. सुपर सोनाका अनुष्का, एसएस जातीच्या द्राक्षांना चांगली मागणी आहे. दर वर्षी 150 ते 180 असणाऱ्या दर यंदा 220 ते 300 रुपये प्रति चार किलो पेटी असा दर मिळत आहे. मागील हंगामापेक्षा 60 ते 100 रुपये प्रति पेटी जादा दर मिळत आहेत. … Read more

मार्चमध्ये ‘या’ 3 भाज्यांची लागवड करा, कमी खर्चात चांगले उत्पादन वाचा सविस्तर…Summer Vegetable Farming 2025

Summer Vegetable Farming 2025

Summer Vegetable Farming 2025 मार्च महिन्यात शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात उन्हाळी पिके घेण्याची तयारी सुरू करावी. जेणेकरून पिकापासून वेळेवर चांगलं उत्पादन मिळू शकेल. जर आपण पाहिले तर मार्च महिना शेतीसाठी खूप महत्त्वाचा असतो. या हंगामात, शेतकरी त्यांच्या शेतात सुधारित प्रकारच्या भाज्यांची लागवड करून चांगले उत्पादन मिळवू शकतात, ज्यामुळे ते बाजारात सहज चांगले पैसे कमवू शकतात. मार्चमध्ये … Read more