20 गुंठ्याच्या पेरू लागवडीतूनही होता येतंय लखपती, तरुण शेतकरी विक्रमची यश कथा! Farmer Success Story 2025

Farmer Success Story 2025

Farmer Success Story 2025 कुंडल बांबवडे (ता. पलूस) येथील तरुण शेतकऱ्यांने 20 गुंठे क्षेत्रात पहिल्या दोन पिकात 9 लाखांचे पेरूचे उत्पन्न घेतले तर या तिसऱ्या वर्षात 15 लाखांवर उत्पन्न घेण्याची जिद्द बाळगली आहे. त्या दृष्टीने प्रयत्नही सुरू केले आहेत. ही यश कथा आहे बांबवडे (ता. पलूस) तरुण शेतकरी विक्रम संकपाळ यांची. येथील काळ्या मातीच्या 20 … Read more

शेतीसाठी पाणी, मत्स्यपालनही, मालेगावमध्ये दोन वर्षात 222 शेततळ्यांची निर्मिती; Shet Tale Nirmiti 2025

Shet Tale Nirmiti 2025

Shet Tale Nirmiti 2025 नाशिक कोरडवाहू शेतीला सिंचनाचा आधार देण्यासाठी राज्य सरकारने राबवलेल्या मुख्यमंत्री कृषी शाश्वत सिंचन योजना आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी परियोजना (पोकरा) या दोन योजनांमुळे मालेगाव तालुक्यात जलसाठ्याच्या पायाभूत सुविधांना चालना मिळाली आहे. सर 2022-2024 या कालावधीत तालुक्यात एकूण 222 शेततळ्यांची निर्मिती झाली असून, यामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे. … Read more

राज्यात किती शेतकऱ्यांनी आपली जमीन आधार नंबरला जोडली, जाणून घेऊया सविस्तर; Farmer id 2025

Farmer id 2025

Farmer id 2025 पुणे राज्यातील शेतकऱ्यांना जमीन मालकीचा पुरावा तसेच ओळख क्रमांक देण्यासाठी ॲग्री स्टॅक योजना राबविण्यात येत असून, या योजनेत आतापर्यंत 91 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजना चा लाभ देताना ओळख क्रमांक बंधनकारक केले आहे. लाभार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत राज्यातील 75 टक्के लाभार्थ्यांना क्रमांक देण्यात आला आहे, अशी माहिती … Read more

रेन वॉटर हार्व्हेस्टिंगचे महत्व, जाणून घ्या सविस्तर; Rain Water Harvesting 2025

Rain Water Harvesting 2025

Rain Water Harvesting 2025 जमिनीखालील पाणी संपूर्णपणे नष्ट झाले, तर ती पाण्याची पातळी पूर्ववत करण्याकरिता किमान दहा वर्षांच्या कालावधीसाठी पावसाचे पाणी जमिनीमध्ये जिरविले जाणे गरजेचे आहे. पाण्याचा मन मानेल तसा वापर केला जात असल्याने पाण्याचे स्तर कमी होत चालले आहे. बेसुमार वाढत चालेले नवनवीन इमारतींचे निर्माण, मोठमोठ्या कारखान्यांमध्ये पाण्याचा होणारा अपव्यय, मान्सून मध्ये कमी वृष्टी … Read more

वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसानं मराठवाड्याला झोडपलं; रब्बी पिकांसह फळ बागांना मोठा फटका, बळीराजा हवालदिल! Marathwada Avkali Pavus 2025

Marathwada Avkali Pavus 2025

Marathwada Avkali Pavus 2025 मराठवाड्यातील अनेक भागाला वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसानं अक्षरक्ष: झोडपलंय. या अवकाळी पावसामुळे पपईच्या बागांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाला आहे.  हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तर पुढील काही दिवस अवकाळीचे ढग अजून गडद होण्याची शक्यता आहे. अशातच मराठवाड्यातील अनेक भागाला वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसानं … Read more

आता विहिरी, शेतरस्ते, घरकुल लाभार्थ्यांना शून्य रॉयल्टी, शासन निर्णय आला! Shasan Nirny 2025

Shasan Nirny 2025

Shasan Nirny 2025 राज्यात गावतळी, पाझर तलाव, बंधारे यातील गाळ/माती शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात वापरली तसेच पारंपारिक कुंभार समाजाच्या व्यक्तीने त्याच्या व्यवसायासाठी वापरले असल्यास त्यांना स्वामीत्वधन व अर्ज फि न आकारतात स्वखर्चाने गाळ/माती काढून ने ण्यास परवानगी देण्याबाबत शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यात महामार्ग एवढेच शेत / पाणंद रस्ते महत्त्वाचे आहेत. अशा रस्त्यांमुळे राज्यातील प्रत्येक … Read more

दहा दिवसांतच नाशिकचा पाणीसाठा सात टक्क्यांनी घटला, वाचा सविस्तर; Nashik Dam Storage 2025

Nashik Dam Storage 2025

Nashik Dam Storage 2025 नाशिक : यंदा पावसाळ्यात वरूणराजाने नाशिकवर कृपादृष्टी ठेवल्याने जिल्ह्यातील धरणसमूहात यंदा चांगले पाणी शिल्लक आहे. त्यातच टँकरच्या मागणीतही फारशी वाढ झालेली नाही. मात्र, उन्हाचा वाढता तडाखा आणि पाण्याचे आवर्तन यामुळे केवळ 10 दिवसातच जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा तब्बल 7 टक्क्यांनी घटक 41 टक्क्यांवर आला आहे. नाशिककरांची तहान भागविणाऱ्या गंगापूर धरण समूहात सद्यस्थिती … Read more

आपले सरकार पोर्टलबाबत महत्त्वाची अपडेट, ‘या’ कालावधीत बंद राहणार; Aple Sarkar Portal 2025

Aple Sarkar Portal 2025

Aple Sarkar Portal 2025 आपले सरकार पोर्टलच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा सुविधा पुरविल्या जातात. या सेवा सुविधा येत्या 10 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान पूर्णपणे बंद असणार आहेत. या कालावधीमध्ये आपले सरकार पोर्टलची जी काही नियमित देखभाल दुरुस्ती आहे. अर्थात मेंटेनन्स आहे, हे … Read more

उजनी धरणाचा पाणीसाठा झपाट्याने होतोय कमी, उपयुक्त शिल्लक पाण्यासाठी किती? Ujani Dam 2025

Ujani Dam 2025

Ujani Dam 2025 पळसदेव : उजनी धरणातून सोलापूर जिल्ह्यासाठी सिंचनाबरोबर पिण्यासाठी पाण्याचे आवर्तन सुरू असल्याने उजनी धरणातून झपाट्याने पाणीसाठा कमी होत आहे. सध्या उजनी धरणातील पाणीसाठा 20 टक्क्यांवर आला असून धरणात 11 टीएमसी उपयुक्त पाणीसाठी शिल्लक आहे. वाढत्या उन्हामुळे पिकाला पाणी देण्याची वेळ येत आहे. त्यामुळे पिकाची तहान भागवण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहे. उन्हाळ्यात गाई-म्हशींचे … Read more

महाडीबीटी पोर्टलवर अर्ज प्रक्रिया तात्पुरती बंद, जाणून घ्या काय आहे कारण! MahaDBT Portal 2025

MahaDBT Portal 2025

MahaDBT Portal 2025 कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे अनिवार्य आहे. सध्या पोर्टलमध्ये काही सुधारणा सुरू असल्याने अर्ज प्रक्रिया तात्पुरती बंद करण्यात आली आहे. तथापि, 15 एप्रिल नंतर पोर्टल पूर्ववत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. कृषी विभाग शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजनांचा शुभारंभ करतो, आणि त्यांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करणे … Read more