वर्ग 2 जमिनींसाठी सरकारचा मोठा निर्णय; शेतकऱ्यांना मिळणार कसा लाभ ? वाचा सविस्तर…Karj Vatap Niyam 2025

Karj Vatap Niyam 2025

Karj Vatap Niyam 2025 मुंबई : शेतकऱ्यांना विविध कामांसाठी देण्यात येणाऱ्या कर्जावर तारण म्हणून भोगवटा वर्ग दोन मधील जमिनी बँका, वित्तीय संस्थांकडे तारण ठेवण्यासंदर्भातील परिपत्रक यापूर्वी निर्गमित करण्यात आले आहे. यासंबंधी वित्तीय संस्थांना माहिती व्हावी व शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यास सुलभता यावी यासाठी हे परिपत्रक पुन्हा निर्गमित करण्यात येणार आहे. तसेच याची माहिती सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना … Read more

बारमाही भाजीपाला शेतीसाठी भेंडी लागवड ठरते फायदेशीर ! Bhendi Lagwad 2025

Bhendi Lagwad 2025

Bhendi Lagwad 2025 भेंडीमध्ये आरोग्यासाठी आवश्यक विविध जीवनसत्वे, लोह, खनिजे मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने वर्षभर चांगली मागणी असते. भेंडीच्या बियांपासून तेलही मिळू शकते. भेंडीचा वापर कागद निर्मिती उद्योगांमध्ये केला जातो. हिरव्या भेंडीच्या तुलनेने लाल भेंडीमध्ये अँटिऑक्साइडंट, लोह, कॅल्शियमचे प्रमाण अधिक आहे. पंचतारांकित हॉटेल, मॉल, शहरी भागात या भेंडीला मागणी आहे. Bhendi Lagwad 2025 जमीन व … Read more

पीएम किसान योजनेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करा, मागील हफ्तेही मिळतील, वाचा सविस्तर…PM Kisan Yojana 2025

PM Kisan Yojana 2025

PM Kisan Yojana 2025 पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही देशातील शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत, पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. या योजनेपासून वंचित राहिलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना जोडले जात आहेत. पंतप्रधान किसान योजनेतून वगळलेल्या शेतकऱ्यांना जोडण्यासाठी मोहीम सुरू करण्यात येणार आहे. पीएम किसान योजनेत लाखो शेतकऱ्यांनी … Read more

सलोखा योजनेचा 1191 नागरिकांना मिळाला लाभ Salokha Yojana 2025

Salokha Yojana 2025

Salokha Yojana 2025 सलोखा योजनेमुळे मागील दोन वर्षात राज्यात एकूण 1 हजार 119 दस्त नोंदविले गेले. या योजनेमुळे दस्तांना एकूण मुद्रांक शुल्कात 8 कोटी 65 लाख रुपयांची, तर नोंदणी फी मध्ये 1 कोटी 39 लाख रुपयांची माफी देण्यात आली. सलोखा योजनेमुळे 119 दस्तांना एकूण 10 कोटी 5 लाख रुपयांची माफी मिळाली असल्याची माहिती समोर आली … Read more

‘या’ यंत्राच्या वापराने शेतकऱ्यांच्या खर्चात होणार बचत; जाणून घ्या सविस्तर…Agriculture Instrument 2025

Agriculture Instrument 2025

Agriculture Instrument 2025 शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली होती. ही घोषणा सत्यात उतरेल, असा दावा ‘व्हीएनआयटी’ चे प्रा.डॉ.दिलीप पेशवे यांनी केला आहे. व्हीएनआयटी व देशातील इतर संशोधक संस्थांनी मिळून शेतकऱ्यांसाठी पेरणीपासून कापणी व मळणी पर्यंतची यंत्रे तयार केले आहेत. या यंत्राचा वापर केल्यास खर्च कमी होईल व शेतकऱ्यांचे उत्पन्न 250 टक्के वाढेल, … Read more

राज्यातील बाजार समितीमध्ये ज्वारीची आवक…पहा आजचे ज्वारी बाजार भाव ! Jwari Bajarbhav 13/03/2025

Jwari Bajarbhav 13/03/2025

Jwari Bajarbhav 13/03/2025 आज आपण जाणून घेणार आहोत, आजचे ज्वारी बाजार भाव आणि सोबतच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बाजार समित्यांमध्ये असलेले ज्वारीची नेमकी आवक किती व ज्वारीला मिळालेला कमीत कमी दर जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दर हा विविध बाजार समितीमध्ये कशाप्रकारे आहे याबद्दल सविस्तर माहिती… Jwari Bajarbhav 13/03/2025 ज्वारी बाजार भाव राहूरी-वांबोरी बाजार समितीमध्ये 1 क्विंटल … Read more

शेतकऱ्यांना मिळणार पॉलिसी, काय आहे पिक विमा पॉलिसी अभियान? वाचा सविस्तर Pik Vima Yojana 2025

Pik Vima Yojana 2025

Pik Vima Yojana 2025 पंतप्रधान पिक विमा योजना अंतर्गत मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी त्यांच्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मोहरी इत्यादी पिकांचा विमा उतरवला आहे. यासाठी सरकारने शेवटची तारीख 15 जानेवारी निश्चित केली होती त्याचबरोबर सरकार आता 1 फेब्रुवारीपासून मोहीम राबवून विमा घेतलेल्या शेतकऱ्यांना पॉलिसी वितरित करणार आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने केंद्र आणि राज्य … Read more

शेतकऱ्यांना निर्यातक्षम डाळिंब उत्पादनासाठी क्रॉप कव्हर तंत्र ठरतंय फायदेशीर…Dalimb Crop Cover 2025

Dalimb Crop Cover 2025

Dalimb Crop Cover 2025 घारगाव : संगमनेर तालुक्यातील बोरबन येथील प्रगतशील शेतकरी तानाजी नाथा गाडेकर यांनी साडे सहा एकर क्षेत्रात डाळिंबाची लागवड केली आहे. काढणीच्या काळात वाढत असलेली उष्णता आणि बदलत्या वातावरणाचा परिणाम होऊ नये म्हणून संपूर्ण बागेला क्रॉप कव्हरचे आच्छादन दिले आहे. संपूर्ण बाग पांढरी शुभ्र दिसत आहे. हे क्रॉप कव्हर डाळिंब पिकाला नवसंजीवनी … Read more

सोलापूर जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा हा मोठा निर्णय; वाचा सविस्तर…Banana Export Update 2025

Banana Export Update 2025

Banana Export Update 2025 अकलूज : केंद्र सरकारच्या क्षेत्रनिहाय विकास कार्यक्रमांतर्गत सोलापूर जिल्ह्याचा केळी निर्यात क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. या निर्णयाने जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचे खासदार. धैर्यशील मोहिते पाटील यांनी माहिती दिली आहे. नवी दिल्ली येथे 3 डिसेंबर 2024 रोजी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल … Read more

उन्हाळी मिरची लागवड कसे करावे, मिळवा भरघोस उत्पन्न, वाचा सविस्तर…Summer Chilli 2025

Summer Chilli 2025

Summer Chilli 2025 उन्हाळ्यात हिरव्या मिरचीला मोठी मागणी असते. त्यामुळे शेतकरी उन्हाळी मिरचीची अधिक लागवड करतात. त्यासाठी योग्य जमिनीची निवड, हवामान, बियाण्यांची निवड, खत, पाणी व्यवस्थापन, रोग किड नियंत्रण आरती महत्त्वाच्या बाबी आहेत. जाणून घ्या सविस्तर माहिती… गेल्या अनेक दिवसांपासून उन्हाळ्यात विहीर, बोअरचा पाणीसाठा कमी होत आहे. त्यामुळे संपूर्ण उन्हाळा भर पाणी उपलब्ध राहिले पाहिजे, … Read more