वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसानं मराठवाड्याला झोडपलं; रब्बी पिकांसह फळ बागांना मोठा फटका, बळीराजा हवालदिल! Marathwada Avkali Pavus 2025

Marathwada Avkali Pavus 2025

Marathwada Avkali Pavus 2025 मराठवाड्यातील अनेक भागाला वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसानं अक्षरक्ष: झोडपलंय. या अवकाळी पावसामुळे पपईच्या बागांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाला आहे.  हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तर पुढील काही दिवस अवकाळीचे ढग अजून गडद होण्याची शक्यता आहे. अशातच मराठवाड्यातील अनेक भागाला वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसानं … Read more

आता विहिरी, शेतरस्ते, घरकुल लाभार्थ्यांना शून्य रॉयल्टी, शासन निर्णय आला! Shasan Nirny 2025

Shasan Nirny 2025

Shasan Nirny 2025 राज्यात गावतळी, पाझर तलाव, बंधारे यातील गाळ/माती शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात वापरली तसेच पारंपारिक कुंभार समाजाच्या व्यक्तीने त्याच्या व्यवसायासाठी वापरले असल्यास त्यांना स्वामीत्वधन व अर्ज फि न आकारतात स्वखर्चाने गाळ/माती काढून ने ण्यास परवानगी देण्याबाबत शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यात महामार्ग एवढेच शेत / पाणंद रस्ते महत्त्वाचे आहेत. अशा रस्त्यांमुळे राज्यातील प्रत्येक … Read more

द्राक्ष वेलींसाठी विश्रांती देणे का आवश्यक असते ? वाचा सविस्तर; Draksh Bag Vishranti 2025

Draksh Bag Vishranti 2025

Draksh Bag Vishranti 2025 द्राक्ष बाग विश्रांतीचा कालावधी म्हणजेच द्राक्ष बागेच्या नव्या हंगामाची सुरुवातच असते. वेलींच्या निरोगी वाढीसाठी, पुढील हंगामात चांगले उत्पादन मिळवण्यासाठी वेलींना विश्रांती देणे गरजेचे असते. द्राक्ष वेलींसाठी हा विश्रांतीचा काळ का आवश्यक असतो, याबाबत या लेखातून थोडक्यात माहिती जाणून घेऊयात… Draksh Bag Vishranti 2025 वेलीला विश्रांती देणे ‘गाळ मुक्त धरण व गाळयुक्त … Read more

दहा दिवसांतच नाशिकचा पाणीसाठा सात टक्क्यांनी घटला, वाचा सविस्तर; Nashik Dam Storage 2025

Nashik Dam Storage 2025

Nashik Dam Storage 2025 नाशिक : यंदा पावसाळ्यात वरूणराजाने नाशिकवर कृपादृष्टी ठेवल्याने जिल्ह्यातील धरणसमूहात यंदा चांगले पाणी शिल्लक आहे. त्यातच टँकरच्या मागणीतही फारशी वाढ झालेली नाही. मात्र, उन्हाचा वाढता तडाखा आणि पाण्याचे आवर्तन यामुळे केवळ 10 दिवसातच जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा तब्बल 7 टक्क्यांनी घटक 41 टक्क्यांवर आला आहे. नाशिककरांची तहान भागविणाऱ्या गंगापूर धरण समूहात सद्यस्थिती … Read more

सलोखा योजनेअंतर्गत मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क माफ, योजनेची मुदत वाढवली; Salokha Yojana 2025

Salokha Yojana 2025

Salokha Yojana 2025 गेल्या काही वर्षांपासून राज्यात सलोखा योजना राबविण्यात येत आहे. सदर योजनेचा कालावधी दोन वर्षांचा होता, मात्र आता यात आणखी दोन वर्षांची मुदत वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित शेतजमिन धारकांचे अदलाबदल दस्तांसाठी मुद्रांक शुल्क माफी दिली जाते. योजनेचा कालावधी वाढविल्यानंतर आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. Salokha Yojana 2025 महाराष्ट्रमध्ये किंबहुना देशामध्ये जमिनीच्या … Read more

आपले सरकार पोर्टलबाबत महत्त्वाची अपडेट, ‘या’ कालावधीत बंद राहणार; Aple Sarkar Portal 2025

Aple Sarkar Portal 2025

Aple Sarkar Portal 2025 आपले सरकार पोर्टलच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा सुविधा पुरविल्या जातात. या सेवा सुविधा येत्या 10 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान पूर्णपणे बंद असणार आहेत. या कालावधीमध्ये आपले सरकार पोर्टलची जी काही नियमित देखभाल दुरुस्ती आहे. अर्थात मेंटेनन्स आहे, हे … Read more

अवकाळीच्या पार्श्वभूमीवर कांदा, डाळिंब पिकासाठी कृषी सल्ला, वाचा सविस्तर; Kanda Krushi Salla 2025

Kanda Krushi Salla 2025

Kanda Krushi Salla 2025 नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी व घाट प्रक्षेत्रात काही भागात दि. 31 मार्च ते 02 एप्रिल 2025 दरम्यान मेघ गर्जनेसह विजांचा कडकडाट, 40 ते 50 किमी प्रति तास वेगासह सोसाट्याचा वारा तसेच हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने खालील उपाययोजना कराव्यात… Kanda Krushi Salla 2025 कांदा पिकासाठी सल्ला! सद्यस्थितीत … Read more

जास्तीचं उत्पादन घ्यायचंय भुईमुगात आंतरमशागतीची ‘ही’ कामे करा,वाचा सविस्तर; Unhali Bhuimung 2025

Unhali Bhuimung 2025

Unhali Bhuimung 2025 स्वच्छ वातावरणामुळे पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी होत असल्यामुळे खरीप हंगामाच्या तुलनेत उन्हाळी हंगामात घेतलेल्या भुईमूग पिकापासून निश्चितच उत्पादन मिळते. अर्थातच हे जास्तीचे उत्पादन मिळवण्यासाठी पीक व्यवस्थापन ही चांगली करणे गरजेचे असते. पीक व्यवस्थापनात उभ्या पिकातील मशागतीला म्हणजेच आंतरमशागतीला अनन्य साधारण असे महत्त्व असते, कारण व्यवस्थापनाच्या या महत्त्वाच्या घटकाकडे दुर्लक्ष झाले … Read more

उजनी धरणाचा पाणीसाठा झपाट्याने होतोय कमी, उपयुक्त शिल्लक पाण्यासाठी किती? Ujani Dam 2025

Ujani Dam 2025

Ujani Dam 2025 पळसदेव : उजनी धरणातून सोलापूर जिल्ह्यासाठी सिंचनाबरोबर पिण्यासाठी पाण्याचे आवर्तन सुरू असल्याने उजनी धरणातून झपाट्याने पाणीसाठा कमी होत आहे. सध्या उजनी धरणातील पाणीसाठा 20 टक्क्यांवर आला असून धरणात 11 टीएमसी उपयुक्त पाणीसाठी शिल्लक आहे. वाढत्या उन्हामुळे पिकाला पाणी देण्याची वेळ येत आहे. त्यामुळे पिकाची तहान भागवण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहे. उन्हाळ्यात गाई-म्हशींचे … Read more

महाडीबीटी पोर्टलवर अर्ज प्रक्रिया तात्पुरती बंद, जाणून घ्या काय आहे कारण! MahaDBT Portal 2025

MahaDBT Portal 2025

MahaDBT Portal 2025 कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे अनिवार्य आहे. सध्या पोर्टलमध्ये काही सुधारणा सुरू असल्याने अर्ज प्रक्रिया तात्पुरती बंद करण्यात आली आहे. तथापि, 15 एप्रिल नंतर पोर्टल पूर्ववत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. कृषी विभाग शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजनांचा शुभारंभ करतो, आणि त्यांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करणे … Read more