टोमॅटोचे बाजारभाव उतरले तरी ही उन्हाळी टोमॅटोची लागवड का करत आहेत? काय असेल कारण? Tomato Lagwad 2025

Tomato Lagwad 2025

Tomato Lagwad 2025 जुन्नर तालुक्यात माळशेज परिसरातील ओतूर रोहोकडी, आंबेगव्हाण, पाचघर, उदापूर, डींगोरे, पिंपळगाव जोगा, बल्लाळवाडी, नेतवड गावात टोमॅटोची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या गावाची जिल्ह्यात, तालुक्यात नावाने ओळख आहे. इतर हंगामाच्या तुलनेत हे पीक उन्हाळी हंगामात जादा क्षेत्रावर घेतले जाते. यंदाच्या उन्हाळी लागवडीचे टोमॅटो लागवडीची लगबग असल्याचे चित्र माळशेज परिसरात दिसत आहे. महाराष्ट्रात … Read more

शेतकऱ्यांना मिळते 3000 रुपये पेन्शन; फक्त ‘हे’ काम करा; PM Kisan Mandhana Yojana 2025

PM Kisan Mandhana Yojana 2025

PM Kisan Mandhana Yojana 2025 देशातील शेतकऱ्यांचे आर्थिक जीवन सक्षम व्हावे आणि त्याला जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी केंद्रातील मोदी सरकार नेहमीच प्रयत्नशील असतं. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सरकार कडून सतत वेगवेगळ्या आणि नवनवीन योजना राबवल्या जात असतात. आज आम्ही तुम्हाला केंद्र सरकारच्या अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत, त्यामाध्यमातून शेतकऱ्यांना दर महिन्याला 3,000 रुपये पेन्शन मिळतेय. वृद्धपकाळात … Read more

कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर आता ‘फार्मर आयडी’ बंधनकारक शासन निर्णय आला! Farmer id Update 2025

Farmer id Update 2025

Farmer id Update 2025 राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिमणकारक लाभ शेतकऱ्यांना देण्याच्या उद्दिष्टाने अनुसरून राज्यात ऍग्रीस्टॅक योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच (फार्मर रजिस्ट्री), शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांची माहिती संच (क्रॉप सोन रजिस्ट्री) व शेतांचे भू … Read more

महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा; ‘या’ ठिकाणच्या तापमानात होणार वाढ; Maharashtra Weather Update 2025

Maharashtra Weather Update 2025

Maharashtra Weather Update 2025 सध्या हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसतायत. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच पुन्हा एकदा राज्यात प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. विशेषतः, अकोला येथे 44.1 अंश तापमान नोंदवण्यात आलं असून, राज्यातील अन्य भागांमध्येही पारा चाळीशीच्या पुढे गेला आहे. तसेच विदर्भातील काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा प्रभाव जाणवू शकतो. कोकण अन उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये … Read more

वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसानं मराठवाड्याला झोडपलं; रब्बी पिकांसह फळ बागांना मोठा फटका, बळीराजा हवालदिल! Marathwada Avkali Pavus 2025

Marathwada Avkali Pavus 2025

Marathwada Avkali Pavus 2025 मराठवाड्यातील अनेक भागाला वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसानं अक्षरक्ष: झोडपलंय. या अवकाळी पावसामुळे पपईच्या बागांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाला आहे.  हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तर पुढील काही दिवस अवकाळीचे ढग अजून गडद होण्याची शक्यता आहे. अशातच मराठवाड्यातील अनेक भागाला वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसानं … Read more

आता विहिरी, शेतरस्ते, घरकुल लाभार्थ्यांना शून्य रॉयल्टी, शासन निर्णय आला! Shasan Nirny 2025

Shasan Nirny 2025

Shasan Nirny 2025 राज्यात गावतळी, पाझर तलाव, बंधारे यातील गाळ/माती शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात वापरली तसेच पारंपारिक कुंभार समाजाच्या व्यक्तीने त्याच्या व्यवसायासाठी वापरले असल्यास त्यांना स्वामीत्वधन व अर्ज फि न आकारतात स्वखर्चाने गाळ/माती काढून ने ण्यास परवानगी देण्याबाबत शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यात महामार्ग एवढेच शेत / पाणंद रस्ते महत्त्वाचे आहेत. अशा रस्त्यांमुळे राज्यातील प्रत्येक … Read more

द्राक्ष वेलींसाठी विश्रांती देणे का आवश्यक असते ? वाचा सविस्तर; Draksh Bag Vishranti 2025

Draksh Bag Vishranti 2025

Draksh Bag Vishranti 2025 द्राक्ष बाग विश्रांतीचा कालावधी म्हणजेच द्राक्ष बागेच्या नव्या हंगामाची सुरुवातच असते. वेलींच्या निरोगी वाढीसाठी, पुढील हंगामात चांगले उत्पादन मिळवण्यासाठी वेलींना विश्रांती देणे गरजेचे असते. द्राक्ष वेलींसाठी हा विश्रांतीचा काळ का आवश्यक असतो, याबाबत या लेखातून थोडक्यात माहिती जाणून घेऊयात… Draksh Bag Vishranti 2025 वेलीला विश्रांती देणे ‘गाळ मुक्त धरण व गाळयुक्त … Read more

दहा दिवसांतच नाशिकचा पाणीसाठा सात टक्क्यांनी घटला, वाचा सविस्तर; Nashik Dam Storage 2025

Nashik Dam Storage 2025

Nashik Dam Storage 2025 नाशिक : यंदा पावसाळ्यात वरूणराजाने नाशिकवर कृपादृष्टी ठेवल्याने जिल्ह्यातील धरणसमूहात यंदा चांगले पाणी शिल्लक आहे. त्यातच टँकरच्या मागणीतही फारशी वाढ झालेली नाही. मात्र, उन्हाचा वाढता तडाखा आणि पाण्याचे आवर्तन यामुळे केवळ 10 दिवसातच जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा तब्बल 7 टक्क्यांनी घटक 41 टक्क्यांवर आला आहे. नाशिककरांची तहान भागविणाऱ्या गंगापूर धरण समूहात सद्यस्थिती … Read more

सलोखा योजनेअंतर्गत मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क माफ, योजनेची मुदत वाढवली; Salokha Yojana 2025

Salokha Yojana 2025

Salokha Yojana 2025 गेल्या काही वर्षांपासून राज्यात सलोखा योजना राबविण्यात येत आहे. सदर योजनेचा कालावधी दोन वर्षांचा होता, मात्र आता यात आणखी दोन वर्षांची मुदत वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित शेतजमिन धारकांचे अदलाबदल दस्तांसाठी मुद्रांक शुल्क माफी दिली जाते. योजनेचा कालावधी वाढविल्यानंतर आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. Salokha Yojana 2025 महाराष्ट्रमध्ये किंबहुना देशामध्ये जमिनीच्या … Read more

आपले सरकार पोर्टलबाबत महत्त्वाची अपडेट, ‘या’ कालावधीत बंद राहणार; Aple Sarkar Portal 2025

Aple Sarkar Portal 2025

Aple Sarkar Portal 2025 आपले सरकार पोर्टलच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा सुविधा पुरविल्या जातात. या सेवा सुविधा येत्या 10 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान पूर्णपणे बंद असणार आहेत. या कालावधीमध्ये आपले सरकार पोर्टलची जी काही नियमित देखभाल दुरुस्ती आहे. अर्थात मेंटेनन्स आहे, हे … Read more